News

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,प्रवरानगर  येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना केलेल्या संशोधनाबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान केली.त्यांना वायल्ड प्लॅंट्सच्या फळांच्या अंशतः कृती आणि पौष्टिक मूल्यांवर  संशोधन केले .  आपल्या संशोधनामध्ये त्यांनी औरंगाबाद ,अहमदनगर, पुणे, व नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या
प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे वार्षिक अंतर कुलिन जलतरण स्पर्धा मध्ये १२, १४ व १७ या विविध वयोगटातील ११० विद्यार्थ्यांनी  सहभाग घेऊन या स्पर्धा . मोठ्या उत्साहात पार पडल्या. असल्याची माहिती प्राचार्य सुशील शिंदे यांनी दिली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा अभिमत विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डॉ.  सुनील बुलार उपस्थित
शैक्षणिक प्रगतीत सतत उत्तम कामगिरी करतअसलेल्या व विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट संदर्भात नेहमीच अग्रेसरअसलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील  कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात सध्याच्या २०१९-२० बॅचच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या अपेक्षा आहेर, मेघना देव्हारे, प्राजक्ता बेंद्रे व  विकास खेमनर यांना(टीआयएए) ग्लोबल बिझनेस सर्विसेस या बहुराष्ट्रीयनामांकित कंपनी मध्ये सात लाखांचे (७.०० लाख) भरघोस पॅकजसह तर
पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षण देणे क्षम्य नव्हते मात्र,समाजधुरिणांनी खूष खस्ता खाऊन निर्माण केलेल्या सुविधांचा उपयोग करून घेणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञाचा योग्य वापर करावा असे सांगताना वर्तमान जगताना भूतकाळ आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी वाचन करा असा सल्ला यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
स्वातंत्र्याचे महत्व हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी वेगळे असले तरी, ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयामुळे एकसंघ भारताची प्रतिमा आता खऱ्या अर्थाने तयार झाली आहे. असे सांगताना  विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेताना प्रगतीच्या माध्यमातू देशाची ही प्रतिमा  विश्व्पटलावर नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवरच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक असते. आपल्या प्रत्येकामध्ये विशिष्ट गुण असतोच तो विकसित करण्यासाठी  आपण ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायला हवे,” असा सल्ला पालघर येथील भक्तीवेदांत कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य श्री. आनंद गोसावी यांनी प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग शाखेत उद्योजगता विकास या विषयावर मार्गदर्शन करताना दिला.  प्रवरा अभियांत्रिकी महाविदयालयाच्या
A delegation of teachers from University of Worcester, UK visited the Pd. Dr. Vitthalrao Vikhe Patil Sainik School Loni on 06 Aug 19 to study the system of grooming of cadets into officers of Armed Forces and other prominent professions. They were highly impressed with the facilities, curriculum adopted and
हैद्राबाद येथील भारतीय तांत्रिक विभागाच्या सोसायटी ऑफ मेकॅनिकल अँण्ड ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स या देशपातळीवरील मानाच्या स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेली कार दाखल झाली असून, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या  कार माँडेल बद्दल  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली.  कार तयार करण्यासाठी योगदान
प्रवरेच्या शाळा आणि महाविद्यालये हे खेड्यात असले तरी, जलद गतीने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर कणखरपणे टिकाव धरू शकतील असे नागरिक घडविण्यासाठी शहारातील सुविधांपेक्षा सरस आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा प्रवरे मध्ये उपलब्ध असल्याने, पाहिजे ते ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे सांगताना. सर्वच बाबतीत कणखर समजल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या सारख्याच  विद्यार्थिनी प्रवरा शैक्षणिक
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाषा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणारे  प्रा. दादासाहेब कोते यांच्या “फुलपाखरू ” या   कवितेचा  इयत्ता दुसरीच्या ‘बालभारती’  या पाठयपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही सुलभ भरती मध्ये त्यांची  “झोका “ही कविता  समाविष्ठ असून  प्रा. दादासाहेब कोते यांच्यासारख्या ग्रामीण भागातील कवीच्या
भारताच्या आर्थिक विकासामध्ये आर्किटेक्चरर यांचे योगदान मोठे असून, आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येमध्ये आता आर्किटेक्चररना  संधीची खऱ्या अर्थाने  सुरुवात असून या शाखेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थीच उद्याचे आर्किटेक्  बनून इतिहास घडविणार आहेत असे प्रतिपादन प्रशांत देशमुख असोसिएटचे प्राचार्य श्री प्रशांत देशमुख यांनी केले.  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी
साधारणतः  विकसित इंडिया आणि अविकसित ग्रामीण भारत असेच  चित्र आपल्या देशाचे आहे असे सांगताना , ग्रामीण भागातील तरुण -तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरोत्परी प्रयत्न झाले तर ग्रामीण आणि शहरी असी असलेली दरी नक्कीच कमी होईल असा विश्वास नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी व्यक्त केला.  लोकनेते डॉ. बाळासाहेब