News

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण
लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ ऑगस्ट पासून सुरु असलेल्या एन सी सी. ‘थल सैनिक कॅम्प’मध्ये महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० मुलींनी सहभाग घेतला.यातील ४० एन सी सी. छात्रांची दिल्ली येथे होणाऱ्या शिबिरासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली असून नुकतीच महाराष्ट्र एन सी सी प्रमुख मेजर जनरल गजेंद्रसिंग
गोंदिया येथे घेण्यात आलेल्या 13 व्या महाराष्ट्र राज्य पॅरालंपिक जलतरण स्पर्धेमध्ये लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी येथील कला वाणिज्य विज्ञान व संगणक महाविद्यालयातील  दिव्यांग असणारा चैतन्य कुलकर्णी याने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करताना प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले. त्याची नॅशनल स्विमिंग चॅम्पीयमसाठी निवड करण्यात आली आहे.
सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते म्हणूनच खेळ जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तुकाराम पाटील बेंद्रे यांनी केले. बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ विठ्ठल राव एकनाथराव विखे पाटील विद्यालयात  पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन तुकाराम पाटील बेंद्रे यांच्या हस्ते
विज्ञानामध्ये केवळ दुसऱ्याचे विचार प्रमाण मानून पुढे जाता येत नाही. तर, त्या साठी स्वतःला काही तरी नाविन्यपूर्ण आणि ठोस वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. असे सांगताना,भारताने केवळ वैज्ञानिक सामर्थ्यावरच चांद्रयान(२) मोहीम यशस्वी केली.म्हणूनच  जगातील प्रत्येक सजीवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. असे प्रतिपादन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे(पद्मभूषण
कोकमठाण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरची कु. हर्षदा नाईक या विद्यार्थीनेने व्दितीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुंकर यांनी दिली. कु. हर्षदा नाईक या खेळाडूला आता विभागीय स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे . विद्यालयाच्या कॅम्पस संचालिका
लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या एकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती लेप्टनंन्ट डॉ. राजेंद्र पवार यांनी दिली. औरंगाबाद येथिल ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडंट
दुष्काळाची झळ बसलेल्यांनाच पाण्याची किंमत कळते. भविष्यात युध्द  पाण्यावरूनच होतील हे लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी ओळखले होते म्हणूनच पाण्यासाठी त्यांनी गावपातळी पासून देश पातळीवर पाणी प्राश्नावर आवाज उठविला होता.  असे सांगताना, आता प्रत्येक योजनांसाठी शासनावर  अवलंबून राहण्यापेक्षा जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र
लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले याने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास भारतातून  प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी दिली.       
राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज प्रबोधनाबरोबरच प्रवरा परिसरातील मुला-मुलींच्या उपजत कला,क्रिडा गुणांना वाव देताना स्थानिक नागरिकांना आपल्याच मुलांच्या सादरीकरणातून मनोरंजन व्हावे आणि  खेड्यातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वासही  निर्माण व्हावा या करिता सोमवार दिनांक २ ते गुरुवार दिनांक १२
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,प्रवरानगर  येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना केलेल्या संशोधनाबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान केली.त्यांना वायल्ड प्लॅंट्सच्या फळांच्या अंशतः कृती आणि पौष्टिक मूल्यांवर  संशोधन केले .  आपल्या संशोधनामध्ये त्यांनी औरंगाबाद ,अहमदनगर, पुणे, व नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या